15 ऑगस्ट 2047 रोजी भारतीय स्वातंत्र्याची जन्मशताब्दी असेल. आणि 2050 मध्ये भारतीय प्रजासत्ताकाची जन्मशताब्दी असेल. या पुढच्या तीस वर्षांमध्ये भारतात आणि एकूण भारतीय उपखंडातच आमूलाग्र बदल होणार आहेत. हे बदल कोणामुळे होत आहेत? कशामुळे होत आहेत? या बदलांची कारणं केवळ भौगोलिक, राजकीय, सामाजिक आहेत, की विज्ञान तंत्रज्ञानामुळेही हे बदल होत आहेत?
याचा वेध घेत आहेत ज्येष्ठ संपादक आणि विद्यमान राज्यसभा सदस्य कुमार केतकर...
Comments:
Ravindra patil
तंत्रज्ञानाचा प्रभाव आहेच पण आजकाल याचा चुकीचा वापर ,, द्वेषभावना वाढवण्यासाठी केला जातोय हे भविष्यासाठी धोकादायक ठरेल
Sep 20, 2019
भालचंद्र जोशी
सध्या सुरू असलेल्या प्रचलीत राजकीय परीस्थितीचा व विकसित तंत्रज्ञान यांचा घेतलेला आढावा विचार करावा असाच आहे.
Sep 10, 2019संबंधित लेख
अनुवाद
कोरोनाचे संकट हाताळताना झालेल्या चुका मोदी सरकारला कशा सुधारता येतील?
रामचंद्र गुहा
17 May 2020
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1100, 2100, 3000 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
Add Comment